रिझर्व बँकेचे अध्यक्ष श्री. दास यांनी अलीकडच्या मुलाखातीत सांगितले कि देशाच्या GDP मध्ये १.९ % वाढ संभवते. १४ ते १८ % शेतीचा वाटा (५५ % लोकसंख्या या क्षेत्रात असूनही), ३० % उद्योगाचा वाटा आण... Read more
सविस्तर माहितीसाठी :- बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल प्रगतिशील किसानपुत्र बबन आबदार पारंपरिक पिके सोडुन फुलशेती करण्याचे ठरवले त्यातुन त्यांनी २ एकर मधे झेंडुची फुले लागवड केली.मल्चिंग... Read more
मैं करुंगा । हम सब करेंगे।. जहां भी हो वहां उपवास किया जा सकता हैं! 19 मार्च 1986 के दिन साहेबराव करपे और उन के पुरे परिवार ने सामूहिक आत्महत्या की थी. उस दिन के बाद लागातार किसानो की आत्म... Read more
मा. श्रीकांत उमरीकर – प्रमुख – जनशक्ती वाचक चळवळ व स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे सदस्य, साहित्य व कला क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यकरत आहे. स्व.शरद जोशी साहेब यांनी हे का... Read more
ऊस पिकवणारा शेतकरी ऊसतोड कामगार कधी झाला ते आमचं आम्हालाही समजलं नाही! पाखरांसाठी हटकून आपल्या दारात धान्याची कणसं टांगून ठेवणारा शेतकरी आज आपली मुलंबाळ उघड्यावर टाकून जीव सोडण्याइतका निष्ठु... Read more
ध्यानस्त साधकांच्या ध्यानात हाव आता शब्दांत मौन त्यांच्या कृत्यात घाव आता शंका मुळीच नाही, होतील तेच नेते ओठात हास्य ज्यांच्या, पोटात डाव आता हा वाढला महाली जोहार गारद्यांचा वस्तीत झोपडयांचा... Read more
किसानपुत्र आंदोलनाने 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो किसानपुत्र उपवास करतात. काल पत्रकार परिषद घेतली १९ मार्च अन्नत्याग आंदोलन बाबत माहिती दिल... Read more
१९ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द शेतकरी आंदोलक व अभ्यासक अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजासाठी अन्नत्याग आंदोलन होणार आहे.मागील काही वर्षापासून अमर हबीब नावाचा शेतक... Read more
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्यथित असलेली माणसे येत्या १९ मार्चला एक दिवसासाठी अन्नत्याग करतील. हा उपवास कुठल्याही देवासाठी नाही, तो नवसाचाही नाही. हातपाय सुखाचे ठेव, ही प्रार्थनाही त्यात नाह... Read more
शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व संकटात सापडलेल्या शेतकर्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी लाखो किसानपुत्र लाक्षणिक उपवास करणार आहेत. हा उपवास महाराष्ट्रातील प्... Read more