रिझर्व बँकेचे अध्यक्ष श्री. दास यांनी अलीकडच्या मुलाखातीत सांगितले कि देशाच्या GDP मध्ये १.९ % वाढ संभवते. १४ ते १८ % शेतीचा वाटा (५५ % लोकसंख्या या क्षेत्रात असूनही), ३० % उद्योगाचा वाटा आणि ५२ ते ५६ % सेवाक्षेत्राचा वाटा GDP मध्ये आहे. सध्याच्... Read more
I AM VERY HAPPY THAT A MOVEMENT LIKE THIS HAS BECOME A REALITY. AGED 64 YEARS ,I RECALL SIXTIES WHEN OUR GOVT HAD A SLOGAN “JAI JAWAN JAI KISAN”. NOW ALL THOSE PRIORITIES GONE TO WINDS. MY HUMBLE REQUEST IS THAT KISANPUTHRA WEBSITE S... Read more
सविस्तर माहितीसाठी :- बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल प्रगतिशील किसानपुत्र बबन आबदार पारंपरिक पिके सोडुन फुलशेती करण्याचे ठरवले त्यातुन त्यांनी २ एकर मधे झेंडुची फुले लागवड केली.मल्चिंग ,ठीबक औषध फवारणी आदि.एकुण २ लाख रु.खर्च आला.परंतु आता... Read more
मैं करुंगा । हम सब करेंगे।. जहां भी हो वहां उपवास किया जा सकता हैं! 19 मार्च 1986 के दिन साहेबराव करपे और उन के पुरे परिवार ने सामूहिक आत्महत्या की थी. उस दिन के बाद लागातार किसानो की आत्महत्यायें होती चली आ रही है। अबतक लगभग साडे तीन लाख किसा... Read more
मा. श्रीकांत उमरीकर – प्रमुख – जनशक्ती वाचक चळवळ व स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे सदस्य, साहित्य व कला क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यकरत आहे. स्व.शरद जोशी साहेब यांनी हे काही लिखाण केले ते देशातील सर्व वाचकांपर्यंत पोहचवण्याचे... Read more
ऊस पिकवणारा शेतकरी ऊसतोड कामगार कधी झाला ते आमचं आम्हालाही समजलं नाही! पाखरांसाठी हटकून आपल्या दारात धान्याची कणसं टांगून ठेवणारा शेतकरी आज आपली मुलंबाळ उघड्यावर टाकून जीव सोडण्याइतका निष्ठुर कसा झाला? सारं जग ज्याच्यावर अवलंबून असतो तो शेतकरीच... Read more
ध्यानस्त साधकांच्या ध्यानात हाव आता शब्दांत मौन त्यांच्या कृत्यात घाव आता शंका मुळीच नाही, होतील तेच नेते ओठात हास्य ज्यांच्या, पोटात डाव आता हा वाढला महाली जोहार गारद्यांचा वस्तीत झोपडयांचा नाही निभाव आता माझाच बाप मजला तेंव्हा पुसुन गेला फाशीस... Read more
किसानपुत्र आंदोलनाने 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो किसानपुत्र उपवास करतात. काल पत्रकार परिषद घेतली १९ मार्च अन्नत्याग आंदोलन बाबत माहिती दिली. सध्या कोरोना व्हायरस सर्वत्र धुमाकूळ घालतो आहे अशी भ... Read more
१९ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द शेतकरी आंदोलक व अभ्यासक अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजासाठी अन्नत्याग आंदोलन होणार आहे.मागील काही वर्षापासून अमर हबीब नावाचा शेतकऱ्यांच्या प्रती तळमळ असलेला समाजसेवक शेतकऱ्यांचे प्रश... Read more
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्यथित असलेली माणसे येत्या १९ मार्चला एक दिवसासाठी अन्नत्याग करतील. हा उपवास कुठल्याही देवासाठी नाही, तो नवसाचाही नाही. हातपाय सुखाचे ठेव, ही प्रार्थनाही त्यात नाही. ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या भुकेच्या तळाशी पो... Read more
Top News
किसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप
Open Letter to Prime Minister – Makarand Doijad
Advertising
Search
Check your twitter API's keys